नोव्हेंबर २००२ चा पहिला दिवस,
माझ्या प्राचार्यपदाचा पहिला दिवस होता .
फिलाडेल्फिया जिल्ह्यातील शाळेचा
तसा तो पहिला दिवस होता
फिलाडेल्फियाच्या सार्वजनिक शाळेतून
मी पदवी प्राप्त केली,
आणि त्यानंतर वीस वर्षे विशेष
शिक्षण देण्यास मी सज्ज झाली
तेही आर्थिक व शैक्षणिक बाबतीत
कमकुवत वर्गासाठी
उत्तर फिलाडेल्फिया मध्ये
गुन्हेगारीने उच्छाद मांडला होता
देशात तेथे सर्वात अधिक गरीब होते .
शाळेत मी पाय ठेवला आणि मला दिसले
मुली भांडायच्या
सर्व स्थिरावल्यावर
मी लागलीच सभा बोलाविली .
शाळेच्या सभागृहात'.
सर्वांना माझी ओळख करून देण्यास.
(टाळ्या )
मी रागाने तरातरा चालत गेले .
थोडीशी निराश होते .
(हशा )
पण मी ठरविले'
या सर्व विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याचे
मी त्यांचे म्हणणे शक्य तसे
ऐकावयास सुरवत केली .
त्यांच्या च्या वर्तना बाबत माझी अपेक्षा
आणि त्यांनी शाळेत काय शिकावे या बाबत
अपेक्षा जाणून घेण्यास .
अचानक
एक मुलगी जी सभागृहात शेवटी होती
उभी राह्यली
ती म्हणाली "मिस"
"मिस"
आमचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर म्हणाली
"तुम्ही या जागेस शाळा म्हणता ?
ही काही शाळा नाही "
एकादमात ती हे म्हणाली,
माझीच भावना अश्लेने व्यक्त केली होती.
पण शब्दात सांगू शकत नव्हते
या कमी प्रतीच्या शाळेत
शिकल्याचा अनुभव माझ्या गाठी होता
याच भागात काही वर्षापूर्वी
ती ही काही शाळा वाटत नसे .
२०१२ मध्ये येऊ
ही तिसरी कमी प्रतीची शाळा होती जेथे
मी प्राचार्या झाले.
स्ट्रोबेरी मेन्शन या शाळेत मी
चार वर्षातील चौथी प्राचार्य होती
या शाळेस भयानक भंगार शाळा
म्हटले जाई
परीक्षेच्या निकालामुळे
आणि शाळेत आणत असलेल्या
शस्त्रांमुळे .
मादक पदार्थ, छेड काढणे अटक होणे
या कारणांनी
मी शाळेच्या प्रवेशद्वारानजीक आले .
प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
मला दिसले दरवाजा
आतून कडी घालून बंद केला होता
आश्लेचा आवाज माझ्या कानी घुमत होता
जातांना "मिस, मिस
ही काय शाळा आहे ?"
सभागृहात प्रकाश अंधुक होता
तेथे जुने फर्निचर होते
खांब मोडकळीस आले होते
वर्गातील बेंचेस मोडकळीस आले होते
येथे न वापरलेले हजारो उपकरणे पडून होती
खचितच ही शाळा नव्हती
वर्षभरात
वर्ग खाली असल्याचे आढळले
मुलांना भीती होती .
रांगेत बसलो तर काहीतरी घडेल .
उपहारगृहात मिळणाऱ्या मोफत अन्न खातांना
त्यांना डिवचले जाई .
वर्गातील धटिंगण मारतील
ही भीती त्यांना वाटे.'
खरेच ही शाळा वाटेना.
आणि शिक्षकांबाबत बलायचे तर
ते आपण सुरक्षित राहू काय ? या विचाराने
आश्वस्त असायचे .
आणि त्यामुळेच त्यांना मुलांबाबत
व त्यांच्याबाबत काही करावेसे वाटेना .
आपल्या भूमिकेबद्दल ते
पूर्णतया अंधारात होते .
ही अवस्था बदलावी
असे त्यांना वाटत नसे
ही मोठी वेदना देणारी बाब होती .
एश्ले खरेच खरे बोलली .
हे तिच्याच शाळेबद्दल नव्हे तर
दूरवरच्या अनेक शाळांना ही हे लागू होते .
जेथे गरिबीत मुले शिकतात .
त्यांना शाळा कसे म्हणावे ?
पण हे बदलता येईल
या शाळेत कसा बदल होत आहे जाणून घेऊ
माझ्यासोबत काम केलेले कोणीही हे सांगतील
माझ्या घोषणेबाबत मी सर्वत्र ओळखले जाते.
(हशा)
त्यातील तीन मी आज वापरणार आहे .
जी बदल घडवून आणण्यासाठी
प्रभावी आहे.
माझी पहिली घोषणा
तुम्ही नेतृत्व करा
माझा नेहमी विश्वास आहे .
शाळेत जे जे घडेल व जे घडणार नाही ते सर्व
प्राचार्यांपर्यंत आले पाहिजे .
मी प्राचार्य आहे .
आणि हे सर्व नेतृत्व करण्यासाठी मला
माहीत व्हायला हवे .
मी काही माझ्या कार्यालयात बसून राहणार नाही
माझे काही अधिकार मी इतरांना देईल
निर्भयपणे मी हे अमलात आणेल.
मुलांसाठी हेच योग्य होईल .
मला आवडो अथवा न आवडो
मी नेता आहे .
मी त्यासाठी एकाकी लढेल
मी त्यासाठी एक समिती नेमली .
जी मुलांच्या हिताचे पाहिल
त्यासाठी आम्ही छोट्या छोट्या गोष्टींकडे
लक्ष्य पुरविले.
मुलांचे कपात हाताने कोणीही
उघडू शकणार नाही.
प्रत्येकास त्यामुळे आपल्या
साहित्याची सुरक्षा आहे वाटेल.
इमारतीत प्रत्येक फलक शोभिवंत केला
रंगीत व स्पष्ट असे सकारात्मक
विचार त्यावर लिहिले.
पुढील दरवाजाच्या कड्या काढून टाकल्या
रात्रीचे दिवे पुन्हा लावले
प्रत्येक वर्ग खोली स्वच्छ केली
रद्दी काढून टाकली .
जुने सर्व मोडकळीस आलेले
साहित्य टाकून दिले .
आम्ही दोन कचराकुंड्या ठेवल्या .
आणि अर्थातच महत्वाचे असलेले
व जे करणे अवघड होते
शाळेच्या अंदाजपत्रकाची मंडळी केली .
ज्यायोगे आम्ही अधिक शिक्षक
व कर्मचारी नेमू शकू .
विपन्नावास्थेतून संपूर्ण नवे
वेळापत्रक अमलात आणले .
अंक बाबींची सुरवात व खी बंद् केल्या .
चुकांची दुरुस्ती करून नवे
अभ्यासक्रम सुरु केले.
त्यासाठी इतर उपक्रम
व मार्गदर्शन सुरु केले .
सर्व शाळेच्या कामकाजाच्या दिवसात
प्रत्येक दिवशी
विकासाचा आराखडा तयार केला .
ज्यात उपयोगी व्यक्ती,पोलीस अधिकारी होते
त्यात होता
प्रत्येक मिनिटाचा विचार
प्रत्येक सेकंदावर आमची नजर होती .
आणि आमचे नवे संशोधन
शाळेच्या संपूर्ण शिस्तीचा विचार केला
तडजोड करावयाची नाही असे ठरविले
ही एक आचारसंहिता होती म्हणा
सकारात्मक वर्तनाच्या दिशेने वाटचाल होती .
याचे फलित काय मिळाले ?
धोकेदायक शाळेच्या यादीतून
शाळेचे नाव कमी झाले.
हे घडले पहिल्याच वर्षी .
(टाळ्या )
सतत पाच वर्षे या
काळ्या यादीत शाळेचे नाव होते .
नेतृत्व करणार्यांनी हि अशक्य वाटणारी बाब
करून दाखविली .
मग मी माझी दुसरी घोषणा अमलात आणली
मग काय झाले आता काय ?
(हशा)
(टाळ्या)
आम्ही जेव्हा माहितीचा आढावा घेतला
आमच्या एका शिक्षक सभेत
त्यावेळी खूप सबबी सांगण्यात आल्या .
स्ट्रोबेरी मेन्शन मधील
विद्यार्थी कच्चे आहेत वात्रट आहेत
त्यावेळी सांगण्यात आले
६८% फक्त शाळेत येतात
यातील १००% गरीब आहेत .
शाळेस १% पालक सहकार्य करतात
बरीचशी मुले तर
तुरुंगातून आलेली आहेतत्यांना एकच पालक
आई /वडील आहे
३९% मुलांच्या विशेष गरजा आहेत
राज्य माहिती विभाग सांगतो
६% मुलांना बीजगणितात गती आहे.
तर १०% साहित्यात रस घेतात
या सर्व सबबी सांगून झाल्यावर
त्यांनी अनुभव सांगावयास सुरवात केली
मुले कशी भयानक आहेत .
मी त्यांच्याकडे पहिलेहिले .
"मग काय करायचे सांगा "
आपण यावर कोणती उपाययोजना करावी
(टाळ्या )
प्रत्येक वेळी त्यांच्या सबबीला उत्तर देणे
माझे काम होऊन बसले.
प्रत्येक म्हणण्याची आम्ही दखल घेतली .
आमच्या व्यवसायिक धर्माप्रमाणे
अध्ययन व अध्यापन याकडे
सर्व लक्ष पुरविण्याचा मार्ग स्वीकारला .
अनेक प्रकारच्या पाहणी नुसार
शिक्षकांना माहित होते
प्रभावी अध्यापन कसे करावे .
पण हे कसे अमलात आणावे
हा त्यांच्यापुढे प्रश्न होता .
इतक्या मुलांना ज्यांच्यापाशी
इतके विविध गुण आहेत .
आम्ही एक नमुनेदार पाठ तयार केला .
जो लहान गटासाठी उपयुक्त होता .
प्रत्येक मुलास त्याच्या गरजेनुसार
देण्याचा हा प्रयत्न होता.
त्यांच्या वर्गात .
याचा परिणाम काय झाला ?
एक वर्षानंतर राज्याचा अहवाल आला
आमची बीजगणितात प्रगती १७१% झाली .
आणि साहित्यात झाली १०७ %
(टाळ्या )
पण आम्हास अजून बराच पल्ला गाठायचा आहे
ध्येय अजूनही दूर आहे .
प्रत्येक वेळी "मग काय झाले आता काय करणार "
हा दृष्टीकोन ठेवला .
आणि त्याने मला माझ्या
तिसऱ्या ध्येयाकडे नेले
(हशा )
आज तुमच्यावर ते प्रेम करतात.
हे कोणीही सांगणार नाही.
मी हे करीतच रहाणार.
माझ्या विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत
आर्थिक, सामाजिक, भावनिक
तुम्हास त्याची कल्पना य्रणार नाही.
त्यातील काहीना तर पालकच होते.
तर काही एकाकी होते.
जर या यशाचे गुपित मला कोणी विचारले
हि शाळा कशी मी प्रगतीपथावर नेत आहे.
तर त्याचे रहस्य आहे माझे मुलांवरील प्रेम
त्यांच्यातील क्षमतेवर विश्वास ठेवा
काहीही आत न घालता
मी जेव्हा त्यांच्याकडे पहाते
तेव्हा ते कोण होऊ शकतात
त्याचा मी विचार करते .
कारण मी त्यांच्यातील एक होऊन बसली आहे .
उत्तर फिलाडेल्फिया मधूनच
गरीबीतून मी येथवर आल्ये
शाळा म्हणावयाच्या लायकीच्या नसलेल्या
शाळेत जाण्याचे दुखः मला माहित आहे .
मला माहित आहे चांगले केल्याची
भावनाकशी असते
तर गरिबीतून उठानाचा मार्ग दिसल्यास
माझ्या प्रेरणादायी आईमुळेच मला
स्वप्न पाहण्याची देणगी मिळाली.
जरी मी गरिबीच्या विपन्नावस्थेत होती
तर
(टाळ्या )
माझ्या विद्यार्थ्यांना मी प्रोत्साहित करते
त्यांच्या ध्येय गाठण्यास व
जीवनाचा अर्थ जाणून घेण्यास.
मला जाणून घ्यायचे आहे ते कोण आहेत ?
मी त्यांच्यात राहू लागले .
जेवणाच्यावेळी त्यांच्यात मी असे .
(हशा )
तेथे असताना
त्यांच्या व्यक्तिगत जीवनात मी खोलवर जाई
त्यांच्या वाढदिवशी
मी गीत गात असे happy birtday
तशी मी कधीच गात नसे
(हशा )
मी त्यांना विचारे
तुम्हाला का वाटते मी गावे
जे मला गाता येत नाही हे माहित असून
यावर ते म्हणायचे
आम्हाला भरून येते
तुम्ही गातात तेव्हा.
आम्ही महिन्यातून एक सभा गेट होतो
त्यांचे म्हणणे ऐकण्यास .
त्यांच्या मनातील गोष्टी ऐकण्यास
ते विचारायचे
"आम्हाला नियम का पाळावे लागतात "
इतके निर्बंध का त्याचे इतके परिणाम का ?
आम्हाला जे करावयाचे आहे
ते का करू देत नाही?
(हशा )
ते विचारायचे आणि मी त्यांना
प्रामाणिकपणे उत्तर देई .
आणि त्यामुळे असलेले गैरसमज दूर व्हायचे
प्रत्येक क्षण काही न काही शिकवीत असे .
हेच माझे पारितोषिक होते
खरे बक्षीस होते हे
नियमाशी व त्याच्या परिणामाशी
तडजोड करीत नसल्याने
त्यांना माझ्याबाबत आदर वाटू लागला
मी हे चालू ठेवले
त्यामुळे अनेक बाबतीत आम्हाला यश मिळाले .
माझी त्यांच्याकडून असलेल्या
अपेक्षांची त्यांना जाणीव झाली.
आणि मी माझ्या या अपेक्षांची जाणीव दररोज
सार्वजनिक निवेदनाने करून देई
त्यांना मी स्मरण करून देई .
(हशा )
मी त्यांना नैतिक मुल्यांची
नेहमी जाणीव करून देई
परंपरा, आदर्श, ध्येय,
एकात्मता, सातत्य याचे
याची त्यांना दररोज जाणीव करावयाची
शिक्षणाने त्यांचे जीवनच बदलून गेले
प्रत्येक निवेदाना शेवटी मी सांगे
आज कोणी तुम्हाला म्हणाले नसेल
मी तुमच्यावर प्रेम करतो
तर तसे मी म्हणेल ,
हे मी कायम म्हणेन
एश्लेचे ते शब्द
"मिस मिस
ही काय शाळा आहे ?"
कायमस्वरूपी माझ्या मनात कोरले आहेत.
जर खरेच आपल्याला प्रगती करावयाची असेल,
गरिबांची
तर आपण हे केलेच पाहिजे.
प्रत्येक शाळा जी गरिबांची आहे
ती खर्या अर्थाने शाळा व्हावी
यासाठी प्रयत्न करावे.
ती शाळा वाटली पाहिजे खरी शाळा.
(टाळ्या )
शाळा ज्ञानदान करितात
आणि जगाचे ज्ञान देऊन एकप्रकारची
जग जाणण्याची मानसिक क्षमता देतात
मला सर्वच प्रश्नांची उत्तरे माहित नाही.
मला एवढेच माहित आहे
आमच्यावर सोपविलेले काम
आणि जबाबदारी शाळेच्या नेतृत्वाची
ज्या शाळेत गरीब मुले शिकतात
खऱ्या अर्थाने नेतृत्व केले पाहिजे .
आणि जेव्हा अशक्य आव्हाने समोर ठाकतील.
तेव्हा जरा थांबून स्व स्वतः शीच बोला
मग काय आता काय करायचे ?
आपण त्याविषयी काय करणार आहोत
नेतृत्व करतांना,
कायम स्मरणात ठेवा.
आपला प्रत्येक विद्यार्थी
हे एक मूल आहे .
जे भीत असतात लोक त्यांचे
भवितव्य काय सांगतील यास
लोक काहीही सांगोत
आपण त्यांना आशेचा किरण दाखविला पाहिजे
त्यासाठी आपण आपले लक्ष अढळ ठेवले पाहिजे
त्यांच्या क्षमतेवरील विश्वास उडायला नको
त्यांना त्यांच्याबाबतच्या अपेक्षा
वारवार सांगितल्या पाहिजे .
कोणी त्यांना मायेची पाखर घातली नसेल.
तर आपण ते काम केले पाहिजे
आभारी आहे .
(टाळ्या )
देवा तुझी आभारी आहे.