-
जेव्हा १० कोटी लोक वजन
कमी करण्याचा प्रयत्न करतात
-
पण तसे होते का ? याचीच चर्चा
आज आपण करणात आहोत
-
एका जमा या अमेरिकन मेडिकल असोसिएशन
प्रसिद्ध नियतकालिकात लेख आला.
-
मला त्यातील विचित्र निष्कर्षावर
भाष्य करायचे आहे.
-
तर चला पाहू या काय आहेत निष्कर्ष
-
मी आहे एक डॉक्टर स्टेन एक्बार्ग माजी
आलीम्पिक खेळाडूंचा डॉक्टर
-
तुम्हाला शरीराचे कार्य जाणून तज्ञ होण्यासाठी
-
या चॅनल चे वर्गणीदार व्हा त्यासाठी बेल बटण दाबा.
-
४८०००लोकांवर केलेल्या प्रयोगातून अनेक
ज्यावर वर्षे त्याचा आढावा घेतल्यानंतर
-
बरेच अनपेक्षित निष्कर्ष पुढे आले.
-
webmd व newsweek च्या निष्कर्षावर
मत मांडले आहेत.
-
त्यांनी पहिली संख्या नोंदवली आहे,
-
ज्यांनी १९९९ मध्ये वजन
कमी करण्याचा प्रयत्न केला.
-
त्यातील ३४ टक्क्यांनी
तसा प्रयत्न पूर्वी केला होता.
-
२०१६ मध्ये अशांची संख्या ४२ टक्के आढळली.
-
.डॉ ल्यु की च्या अभ्यासात हि संख्या १०
कोटीचे प्रतिनिधित्व करीत होती ते म्हणतात
-
" इतके प्रयत्न केल्यावर अनेकांचे
वजन कमी होणे अपेक्षित होते
-
पण तसे झाले नाही"
-
वजन कमी करण्याचा प्रयत्न करूनही
अनेकांना ते शक्य झाले नाही.
-
खरे तर ते व्हायला हवे होते.
-
१९९९ मध्ये से प्रयत्न केलेल्यांचा सरासरी
BMI किती होताते पहा .
-
अमेरिकेत तो २८ ते २९.४ इतका असतो .
-
म्हणजे लाठ्ठ्तेच्या म्हणजे ३० अंक जवळपास
-
आज सर्साधारण अमेरिकन अधिक
वजनाकडून लठ्ठते कडे झुकत आहे.
-
म्हणजे केवळ ०.६ अंकच बाकी
आहे लठ्ठ होण्यासाठी.
-
या काळात सरासरी वजन १७ ६पासून
१८४ पौंड पर्यंत ते पोहचले.
-
अनेकांनी आपले वजन कमी
करण्याचा प्रयत्न करूनही
-
ते कमी न होता सरासरी ८ पौंड वाढले.
-
१९८० मध्ये १५ टक्के तर १९९०
मध्ये २६ टक्के लोक लठ्ठ होते.
-
१९९३ मध्ये २१ % व आज आहे ४० टक्के
-
ओव्ह्र्वेरवेटांची संख्या १९८०त ४७ %. १९९०
मध्ये ६५ % तर ९९ त ७२% होती.
-
२०१६ मध्ये अनेक वजन कमी
करण्याच्या प्रयत्नात आहेत
-
तरीही त्यांचा BMI वाढतो
लठ्ठ माणसांची संख्या वाढते आहे.
-
याने आरोग्याचे जे निकष सांगितले जातात
-
त्यांच्याबद्दल शंका निर्माण झाली आहे.
-
त्या निकषाप्रमाणे वागून योग्य होईल ?
तो सल्ल्या योग्य आहे का ?
-
वरील संख्या राष्ट्रीय आरोग्य
व पोषण संस्थेची आहे.
-
अनेक दशकाच्या अभ्यासा नंतर
आज हि त्यांचे काम सुरु आहे.
-
त्यांनी वजन कमी करू पाहणाऱ्पायाना
प्रश्न विचारून ती माहित जमा केली.
-
त्लोया कानी त्यांना सांगितले
आम्ही कमी खातो
-
भरपूर व्यायाम करतो
पण वजन काही कमी होत नाही.
-
अधिक पाणी पितो फळे व पाले भाज्या खातो.
-
साखर हि कमी केली गोड खात नाही.
जंक फूड खात नाही.
-
त्यांना त्या अल्प यश मिळाले पुरेसे नाही.
-
वजन कमी करणाऱ्कयांची
संख्या वाढत जात आहे.
-
हा प्प्परयत्रन काही प्रभावी दिसत नाही.
-
खूप खडतर प्रयास करूनही
-
फारसे यश मिळत नाही.
-
हे असे का होते याची कारण मीमांसा
-
या अभ्यासात केली आहे.
-
शिफारस केलेल्या मार्गाचा वापर करूनही
-
वजन लठ्ठपणा व BMI का वाढतो.
-
याबात डॉ लु कि म्हणतात
-
भले हि ते आहार कमी घेत असतील
-
पण त्यांचा आहार योग्य घटकांचा नसावा.
-
म्हणून त्यांना अपेक्षित निकाल मिळत नाहीत.
-
त्यांचे प्रयत्न योग्य
आहाराच्या दिशेने नाहीत.
-
अनेकांनी योग्य अशी वजन कमी करण्याची
पद्धत अंगिकारली नसेल .
-
त्यांनी किमान श्रम घेतले असतील
-
किवा ते म्हणत असतील
आम्ही वजन कमी करीत आहोत
-
पण काही करीत नसतील
मध्येच सोडून देत असावे.
-
त्यासाठी सुचना व नियम असतात
-
ते सर्व असून लोक त्या नीट पाळीत नसतील
-
काही लोक पुरेशीमेहनत घेत नसतील
-
आपल्या ध्येयास चिकटून राहणे
त्यांना जमत नसेल
-
यशाचे अंतिम ध्येय गाठण्याचा
त्याचा स्वभाव नसतो,
-
हे करण्यात ते अपयशी होतात असे का होते
-
आहारातील बदल हः यशस्वीतेचा मंत्र आहे
-
हा बदल टिकवून ठेवणे फार कठीण काम आहे.
-
त्यामुळे ते आपला मूळ आहार कायम ठेवतात
-
आहार कमी घेतात पण
त्यामुळे पुन्हा भूक लागते .
-
या सर्व बाबी या अभ्यासात आल्या आहेत.
-
त्यामुळे निष्कर्ष काढण्यात आला
-
वजन कमी करण्याचे वेगळे काही तंत्र
शोधले पाहिजे .त्यात कमी कॅलरी असेल.
-
व शारीरिक श्रम असतील ज्यामुळे प्रौढ ते
अमलात आणू शकतील .
-
पण तरीही ते या चक्रातून जातात
-
कमी खातात आणखी अधिक व्यायाम करतात.
-
हे महत्वाचे नाही कि
सुचना अयोग्य आहेत कि
-
व्यक्तीच्या चुका आहेत त्या पाळीत
असतील वा नसतील.
-
या सर्चावाचा परिणाम एकच म्हणजे
वजन कमी न होणे .
-
किवा दर वर्षी ते वाढत जाते
मग दोष दिला जातो .
-
इच्छा शक्तीला प्रामुख्याने ती अपुरी पडते.
-
जेव्हा तुम्हाला भूक लागते.
मग असे म्हणे का
-
१९८० ते १९९० काळात आपण
काही पिढ्यांना जन्म दिला
-
प्रबळ इच्छा शक्ती नसलेल्या.
-
१९८0 पूर्वी मानवातील इच्छा शक्ती
प्रबळ होती आता नाही
-
असे काही नाही इच्छाशक्तीत बदल झाला नाही
-
मग असे काय घडते कि ज्यामुळे
लोक सतत अधिक खात असतील
-
ये जितके अन्न ज्वलन करतात त्याहून
त्यामुळे वजनात वाढ होत जाते .
-
असे का घडते .आपल्या आहारातील घटक
त्यास जबाबदार आहेत
-
कि हार्मोन्स व कोणते घटक जे भूक वाढवितात
-
केवळ लोकांना असा दोष देऊन चालणार नाही
अनेक वर्षे ते प्रयत्न करीत आहेत
-
काही तरी बदलावे लागेल webmd मधील लेखात
-
असाच अभ्यास चर्चिला केला त्यांनी
डॉक्टर काप्लनशी चर्चा केली.
-
त्याचे मत भिन्न होते.
-
त्यांनी म्हटले वजन कमी करण्यासाठी
केल्या जाणारे उपाय बदलले पाहिजे
-
ते म्हणतात इतक्या मोठ्या प्रमाणात लोक वजन
कमी करू पहातात पण ते होत नाही
-
हि बाब पुरेशी आहे असा निष्कर्ष काढण्यात
कि लोकांनी अवलंबिलेले मार्ग चुकीचे आहेत.
-
त्यने वजन कमी होत नाही मला ते मान्य आहे.
-
एक दृष्टीकोण जो प्रसिद्ध झाला आहे
-
webmd व डॉक्टर ली तर्फे तो एका प्रश्नाला
वाचा फोडतो.
-
ते म्हणतात "कमी खाणे व व्यायाम करणे
हे दीर्घकाळ उपयुक्त नाही
-
कारण तुमचे शरीर किती चरबी चा साठा
शरीरात ठेवायचा
-
व किती जाळायचं हे ठरवीत असते
नियमन करीत असते.
-
जे तुमच्या नियंत्रणात नसते.
-
प्राणी भोवतालच्या परिसराशी
समायोजन करीत असतो
-
जेव्हा शरीरात काही बदल घडतात,
-
मी या नियमन शब्दाशी सहमत नाही.
-
ते म्हणतात हे नियमन
तुमच्या नियंत्रणा बाहेर आहे,
-
एका अर्थाने ते बरोबर आहेत
जेव्हा ते म्हणतात
-
तुम्हाला भूक लागते तेव्हा हार्मोन्स
खाण्यास सांगतात.जे नियंत्रणा बाहेर आहे
-
पण काही काळ तुमच्या नियंत्रणात असू शकतात
-
काही काळ तुम्ही भुकेले राहू शकता
-
यावर जर आपण आपल्या आहाराचे स्वरूप बदलले
-
तर वेगळे हार्मोन्स तुमच्या भुकेचे
वेगळ्या पद्धतीने नियमन करतील
-
तुम्ही आहार बदल म्हणजे नियमन
करणारे हार्मोन्स बदलतील
-
अशाने तुम्ही भुकेवर
बराच काळ नियंत्रण मिळवाल
-
परिणामतः तुमच्या चरबीच्या ज्वलनाचा
व साठविण्याचा नवा मार्ग मिळेल
-
यावर वैद्यक क्षेत्रातील एकाची प्रतिक्रिया
-
निराशाजनक म्हणावी लागेल
या समस्येची उकल करण्यासाठी
-
डॉक्टर काप्लन म्हणतात ' खरा इलाज
-
लाठ्ठ्ते वर मत करण्याचा आहे औषधोपचार
ज्याने शरीर समायोजन करेल
-
चरबीचे नियमन .जर हे मान्य केले
कि हा मुद्दा इच्छा शक्तीचा नसून
-
जैविक व वैद्यकीय उपचाराचा आहे
तर निराशाजनक आहे .
-
पण मला हे मान्य नाही
आमचा शरीराचा समग्र अभ्यास आहे
-
समजून घ्या वैद्यकीय दृष्टीकोण अलोपाथिक
दृष्टीकोण व समग्र होलिस्टिक दृष्टीकोण.
-
होलिस्टिक मध्ये आम्ही संपूर्ण
शरीराचा विचार करून उपाय करतो.
-
शरीरातील लक्षणे पूर्ण दूर झाली पाहिजे
केवळ त्यांना दाबून टाकून नव्हे .
-
शरीराला बाह्य रसायनाची या नियमनासाठी
आवश्यकता नसते.
-
जर असे दृग मिळाले तरी
-
त्याने शरीरावर नियमन लादले जाईल
-
जणू काही तुम्ही तुमची इच्छा
शरीरावर लादत आहात.
-
सर्व drug चे दुष्परिणाम असतात
-
काहीना हे मानवेल पण बहुतेकांसाठी
-
त्यांचे वर्तन बदलेल .
नव्या समस्त निर्माण होतील
-
शरीर पूर्व स्थितीत येईल
तसा ते पर्यंत करेल
-
पण हे मार्ग मात्र धोक्याचे आहेत साखर ,
तळलेले पदार्थ ,पाव खाणे
-
वनस्पती तेल आणि श वेळा आहार घेणे दिवसभरात
-
आपण हे जाणून घेतले पाहिजे या समस्येपुर्वी
-
लोक कसे जीवन जगात होते ते काय करीत होते
-
लठ्ठपणाच्या या समस्ये च्या उकली साठी
-
आपण केवळ वजन कमी करण्यावर भर देतो.
-
अभ्यास गटातील ९९ टक्के लोकांनी सांगितले
-
आम्ही वजन कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे
चांगल्या आरोग्यासाठी
-
मला शरीराचे संतुलन ठेवायचे आहे.
त्याकरिता वजन कमी करायचे आहे,
-
मला माझे समय वजन प्राप्त करवयाचे आहे
-
पण हे अभावाने घडले असेल
अगदी डॉक्टर .
-
आहार विशारद आणि नीती निर्धारक
हे वजन कमी करण्याच्या मागे असतात.
-
ते वजनच मोठी समस्या मानतात.
पण आपण जाणले पाहिजे.
-
लठ्ठ्ता हे शरीराचे बिघडलेले संतुलन आहे
आणि ते दूर केले पाहिजे.
-
जर या चानेल वरील काही व्हिडियो
आपण पहिले असतील
-
तर आपल्याला कळले असेल कि एक हार्मोन आहे
हातोड्या प्रमाणे काम करणारा
-
जो अधिक शक्तिशाली आहे इतरांहून
त्याचे नाव आहे इन्सुलिन
-
हा चरबी संचय करतो.
-
जेव्हा तुमच्या शरीरात याची पातळी वाढते
तेव्हा तुम्ही इन्सुलिन प्रतिरोधक बनता .
-
परिणामतः अधिक खाणे संचयित होते
आणि तुम्हाला सतत भूक लागते.
-
त्याचा परिणाम असा होत कि संचयित चरबी
तुम्ही वापरू शकत नाही
-
अशी हि चरबी साठविण्याची प्रक्रिया आहे.
-
अनेक जण मी कर्बोदके खाऊन
त्याचे नियमन करतात.
-
साखर व जेवणाच्या वेळा कमी करून
-
हे सर्व आमच्या अनेक व्हिडियोत
सांगितले आहे.
-
हा उपाय म्हणजे कॅलरी केवळ कमी करणे नाही
तसे केल्यास तुम्हाला भूक लागेल
-
तुम्ही या उपायाने शरीराला इन्सुलिन नियमन
शिकवीत आहात त्यासाठी तयार करीत आहात.
-
तुम्ही शरीराला कमी कॅलरी खाण्याचा
सराव करायला लावीत आहात.
-
हा शब्दच खेळ समजून घ्या
-
साधे सरळ गणित आहे १९८० पूर्वी
आपले पूर्वज काय करीत होते.
-
या पूर्वीच्या हजारो वर्षाच्या काळात
-
आपण सडपातळ होतो आपली भूक नियंत्रित होती .
-
अचानक हे प्रश्न समोर ठाकले ते १९८० नंतर
मानवात कसल्यातरी रसायनाची कमतरता आली
-
ज्याने तो हे शरीराचे नैसर्गिक
नियमन करू शकत नाही.
-
असे काही तरी आहे जे आज आपल्याजवळ नाही
-
ज्याकारणाने आपण सडपातळ रहात होतो
-
१९८० पूर्वी इन्सुलिन हजारो
वर्षापूर्वी कसे कार्य करे?
-
हे समजणे अगदी सोपे आहे.इन्सुलीन स्त्रवतो
तो हलेल्या अन्नचा प्रतिसाद असतो
-
साखर वा कर्खाबोदके ल्खायाने तो अधिक
स्रवतो त्याची पटली उच्च होते.
-
पण प्रोटीन खाल्यास कमी स्त्रवतो.
-
आणि जर चरबीयुक्त पदार्थ खाल्ले तर
तो खूपच कमी स्त्रवतो.
-
अधिक इन्सुलिन म्हणजे
अधिक इन्सुलिन प्रतीरोधाक्ता
-
हि इन्सुलिनची पटली कमी करायची असेल तर
-
आहारातील साखर व कर्बोदके कमी केली पाहिजे.
जेव्हा तुम्ही श वेळा खाता
-
तेव्हा शरीर अधिक इंसुलीन निर्माण करते
व अधिक चरबीचा संचय करते.
-
जेव्हा तुम्ही दोन वेळच जेवता तेव्हा
तुमच्या जवळ भरपूर वेळ असतो
-
शरीराला अन्न संचय करू नको शिकविण्यासाठी
-
हे सोपे वाटते पण अमलात आणणे सोपे नाही.
-
बाजारातून असे अन्न शोधणे जरा कठीण काम आहे
-
५० हजार वास्तूतील ५० वस्तू तुम्हाला
आरोग्यदायी आढळतील.
-
बाकीच्या वस्तू हानिकारक आहेत.
आपण एकमेकांचा अनुभव पाहतो.
-
एखादा काय करतो हे पाहतो.
-
तो सांगत असतो मी सकाळचा नसता घेत नाही
पण दिवसातून तीन वेळा जेवतो.
-
मी फारसा बदल केला नाही मी पास्ता मास
व पालेभाज्या खातो मी वजन कमी केले आहे
-
हे अभिनंदनीय आहे पण हे त्या व्यक्तीसाठी
लागू पडते जीमध्ये इन्सुलिन प्रतिरोध नाही.
-
पण जर तुम्ही इन्सुलिन प्रतोरोधक असाल
तर हे तुम्हा लागू पडणार नाही.
-
तुम्ही त्याच्या सारखे वागून उपयोगी नाही
-
तुम्हाला वेगळा मार्ग स्वीकारावा लागेल.
-
हा मार्ग ९० टक्के लोकांसाठी
कार्य करणारा आहे .
-
किटोंआहार जो कमी कार्ब चा असतो वा निश्चित
कालावधीचा उपवास व दोन्ही मिळून
-
काहीना केवळ दोन ऐवजी
एक वेळच जेवावे लागेल.
-
काहीना एक दिवसाआड एक वेळा जेवावयास लागेल
-
जे योग्य असेल ते निवडा अमलात आणा
त्याने तुमचा इन्सुइन प्रतिरोध जाईल
-
या प्रक्रियेत तुमचे शरीर संक्रमण
अवस्थेतून जात असते,
-
शरीराचे असे नवे संतुलन बनते कि
तुमची सहा वेळा जेवणाची इच्छा होणार नाही
-
आपल्या साठी काय योग्य आहे
ती प्रक्रिया शोधून कार्यन्वित करा
-
इन्सुलिन प्रतीरोधकता कमी झाल्याने
तुम्हाला वरवर भूक लागणार नाही.
-
हे करा भुकेवर नियंत्रण करा
हीच योग्य पद्धत प्रश्न हा आहे कि
-
लोक अयस्वी होतात कारण ते इन्सुलिन
प्रतिरोध घालवीत नाहीत तसे न करता
-
ते वजन कमी करू पहाता कलरी कमी करूनही
अपयशी होता कारण भुकेवर नियंत्रण नसते.
-
जितका काळ तुम्ही भुकेले राहाल
तितका काळ रहा
-
जामा ओपेन नेटवर्क मध्यर इतिहासातील
सर्वात जास्त वजन कमी करण्याची नोंद झाली
-
हे त्यांनी अपयशाचा आढावा घेऊन केले
-
अपयशी लोकांनी पुन्हा पुन्हा तेच केले
-
ते दर वेळी अपयशी ठरले
कारण मार्ग चुकीचे होते.
-
डॉक्टर काप्लन सुचवितात हे असे चुकीचे
मार्ग सुचविले गेले
-
आपण सतत चुकीचे मार्गदर्शन मिळवीत होतो.
-
ते म्हणतात यासाठी ओषध शोधावयास हवे
हे त्यांचे म्हणणे योग्य नाही,
-
कारण आपण पहात आहोत वरील पद्धत स्वीकारून
हजारोनी आपले जीवन आरोग्यदायी केले आहे.
-
आपले अनुभव इतरांना सांगून त्यांच्या
जीवनात सुधार आणीत आहेत.
-
नवे शिंकत आहेत जे त्यांना उपयुक्त असेल.
-
आशा करतो आपल्याला हा व्हिडियो आवडला असेल.
-
आपल्या प्रतिसादाबाबत हार्दिक आभार
पुढील व्हिडियोत भेटू